Saturday, October 24, 2009

Tiger gets bitter!






Tuesday, October 20, 2009

Shettys flex their political muscle!


“Panipuri viku shakta… rajkaran nahi karaycha!” thundered Raj Thackeray in one of his recent election speeches. What he meant was that the migrants from UP/ Bihar are free to sell street food in Mumbai but should not try to meddle in the state politics! Interestingly similar anti-South Indian rhetoric by his uncle in the 60s has forced the Bunt (Shetty) community to take to politics in a big way… with 5 members from this community having good chances of making it to the Vidhan Sabha.

3M is amused that the Bachchan family has best of both worlds… Amitabh is from UP and Aishwarya is a Bunt!

Tuesday, October 13, 2009

Which Shiv Sainik to choose?


When it comes to voting, 3M and his family have traditionally been “Haath”wale… but this time they were in a tight corner because all the major political parties in their constituency were fielding ‘Shiv Sainiks’! The MNS candidate claims that he was a Shiv Sainik since he was 14… while the Congresswala left Shiv Sena when his Konkani Mentor was unceremoniously kicked out by the cub. So whom should we vote for... the Original Sainik or the Ex-Sainiks?

Thursday, October 1, 2009

Lessons for Marathi Manoos


As Hemant Nerurkar gets appointed as the Managing Director of Tata Steel, Suhas Phadke writes an amazing article in Maharashtra Times!

मराठी तरुणांनी धडा घ्यावा सुहास फडके
टाटा स्टील या जगातील प्रमुख कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर या सर्वोच्चपदी हेमंत नेरूरकर यांची नियुक्ती होण्याने मराठी युवकांना आणि समाजाला , गुणांची कदर होते हे पुन्हा एकदा लक्षात येईल .

महाराष्ट्र आणखी सहा महिन्यांनी , पन्नाशी पूर्ण करेल . पण गेल्या काही दशकांत , मराठी तरुणांमध्ये सतत तुमच्यावर अन्याय होतो असे बिंबवले जाते आहे . याला उत्तर म्हणून त्यांनी दगड हाती घ्यावेत , हिंसाचार करावा तरच त्यांच्याकडे इतरांचे लक्ष जाईल असे सतत सांगितले जाते . मराठी जनरेशन नेक्स्टला काही वेळा असमान स्पर्धेला तोंड द्यावे लागते आहे हे खरे आहे . रेल्वेतील भरती हे याचे ज्वलंत उदाहरण आहे .

पण मराठी माणसाला नोकरीत सतत दुय्यम वागणून मिळते हा मात्र निव्वळ अपप्रचार आहे . खाजगी क्षेत्रात भरती करताना , उपयुक्तता हा एकमेव निकष असतो . संबंधित अधिकारी आणि कर्मचारी कंपनीच्या योजनेत बसतो की नाही हे बघितले जाते . कंपनीचा फायदा करून देणे हे त्याचे कर्तव्य असते . सरकारी नोकरीत , फायद्यातोट्याचे गणित निव्वळ रुपयांत मांडले जात नाही . तेथे सरकारचे , पर्यायाने लोकांचे काम किती वेगाने तडीस जाते याला महत्त्व असते . पण दोन्ही क्षेत्रांत , सचोटी आणि कर्तृत्व यांनाच अग्रक्रम दिला जातो . अर्थात सध्या महाराष्ट्राच्या सरकारी कारभारात हे दोन्ही गुण अवगुण ठरत असल्याचे चित्र आहे .

टाटा उद्योग समुहात मराठी अधिकाऱ्यांनी सवोर्च्च पद भूषवल्याचे नेरुरकर हे पहिले उदाहरण नाही . अजित केरकर, सुमंत मुळगावकर, द . रा . पेंडसे, किशोर चौकर अशी भलीमोठ्ठी यादी देता येईल . पण ज्या टाटांनी भारतात उद्योगाची मुहुर्तमेढ रोवताना पोलाद निमिर्तीपासून प्रारंभ केला त्या कंपनीच्या १०२ वर्षाच्या इतिहासात हा सन्मान मिळवणारे नेरुरकर पहिले आहेत . टाटा समुहाचे वैशिष्टय हेच की , देशाला विकासात आवश्यक ठरणाऱ्या पोलाद उद्योगात त्यांनी पाय रोवले . विमान सेवा . रसायने , वाहननिमिर्ती ते आताच्या आयटी उद्योगापर्यंत त्यांनी प्रत्येक वेळी देशाचा विचार केला . अशा समुहाच्या विकासात मराठी अधिकाऱ्यांनी मोलाची कामगिरी केली याचा अभिमान खचितच आपणास वाटायला हवा .

मराठी माणसाचा पिंड हा नोकरीचा . पण नोकरीतही अगदी वरच्या स्थानावर जाता येते , याची अनेक उदाहरणे आहेत . सिटी बँकेचे प्रमुख विक्रम पंडित , बोइंगचे दिनेश केसकर अशांनी हे दाखवून दिले आहे . व्यवसायात किर्लोस्कर , डहाणुकर , वालचंद , केळकर , चितळे बंधू , समर्थ उद्योग समुहाचे गावकर , दिपक घैसास अशी अनेक नावे घेता येतील . त्यांनीही चोख व्यावसायिक असा नावलौकिक मिळवला . पण खेदाची बाब अशी की महाराष्ट्राचे धोरण हे अशा व्यावसायिकांना उत्तेजन देण्यात कमी पडले . सतत कोणत्या ना कोणत्या सरकारी यंत्रणेची चौकशी , लाल फित सोडवायची असेल तर वजन ठेण्याची मागणी अशा बाबींनी बेजार झालेल्यांच्या कैफियत ऐकायलाही कोणाला वेळ नाही अशी स्थिती आहे .

या सगळ्यामुळेच की काय, मराठी युवक जातीचे राजकारण करत आपला फायदा साधणा-या नेत्यांच्या मागे मेंढरासारखे जातोय , त्यांच्या इशा-यावर हाणामारी , दगडफेक करत स्वत : च्या पायावर धोंडा मारून घेत आहे . दुर्दैवाने , आज असेच नेते गल्लीबोळात निर्माण होत आहेत . तरुणांची फौज पोसून नेते कोट्यधीश बनत आहेत . पैशांच्या राशीत लोळायचे असेल तर राजकारण हा एकमेव मार्ग आहे अशी गैरसमजून तरुण घेत आहेत .

आपल्याकडे पदवी आहे तरीही आपल्याला नोकरी मिळत नाही हा आपल्यावर अन्याय आहे अशा त्यांच्या समजूतीला खतपाणी घातले जाते आहे . पण सध्याच्या युगात केवळ पदवीला महत्त्व नाही तर , आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि इंग्लीश भाषेवर प्रभुत्व या बाबी निर्णायक ठरतात हे त्यांना कोणी समजावून सांगत नाही . आता कंम्प्युटरची माहिती नसेल तर जॉब माकेर्टमध्ये किंमत कमी होते हे त्यांनी समजून घ्यायला हवे . बँकेतील क्लार्कच्या पदासाठीही कम्प्युटरवर काम कसे करायचे हे माहीत असायला हवे अशी स्थिती आहे . कॉल सेंटरसाख्या ठिकाणी काम करायचे असेल तर इंग्लीश भाषा यायलाच हवी . पण कोणताही राजकीय नेता आणि पक्ष आपल्या अनुयायांना हे सांगत नाही , त्या दृष्टिने त्यांची तयारी करून घेत नाही . त्यामुळे मराठी युवकांवर हलकी कामे करण्याची पाळी येते . अर्थात अशी कामे करण्यात कोणताही कमीपणा नाही , पण हेही त्यांना कोणी सांगत नाही . अशी कामे करता करता अनेकांनी शिक्षण घेऊन आयुष्यात मोठी भरारी मारली आहे . धीरूभाई अंंबानी हे सुरूवातीच्या काळात , पेट्रोल पंपावर काम करत होत , डोक्यावर कापडाचे गठ्ठे घेऊन दारोदारी फिरत होते .

नोकरीचाच ध्यास घेणारे मराठी तरुण सरकारी नोकरीत शिरण्याचा प्रयत्न करतात . पण तेथेही फार थोडे , आयएएस , आयपीएस अशा अधिकारपदांच्या नोकऱ्यांचा विचार करतात . लष्करात थेट अधिकारी होण्याचे स्वप्न तर फारच थोडे मराठी युवक बघतात . सरकारी नोकरीत जायचे तेही पैसे मिळवायला . अर्थात ते अयोग्य मार्गाने असे त्यांना वाटते . लोकांचे हित येथेही दुय्यम ठरते . मंत्री आणि राजकारणी यांच्या मागे मागे फिरून नोकरीत लाभाची खुर्ची कशी मिळेल आणि ती कशी टिकेल याकडे लक्ष .

असे चित्र असताना , नेरूरकर यांनी , चिकाटी , कर्तव्यदक्षता आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर मिळवलेले यश मराठी तरुणांना प्रगतीची दारे खुली करेल अशी आशा बाळगायला हरकत नाही .
.

MAHAPOL POWERLIST Oct 09 Edition

click on the image to see larger version

The complete list of 25 most powerful politicians is as follows -

1. Balasaheb Thackeray (82) SS 0
2. Sharad Pawar (68) NCP 0
3. Raj Thackeray (39) MNS 0
4. Gopinath Munde (59) BJP 0
5. Ashok Chavan (50) INC 0
6. Chhagan Bhujbal (60) NCP 0
7. Uddhav Thackeray (48) SS 0
8. Vilasrao Deshmukh (63) INC 0
9. Narayan Rane (56) INC 0
10. Nitin Gadkari (60) BJP 0
11. Ajitdada Pawar (49) NCP 0
12. R R Patil (52) NCP 0
13. Murli Deora (71) INC 0
14. Gurudas Kamat (51) INC 0
15. Prakash Ambedkar (51) RPI +1
16. Ramdas Athavale (55) RPI +1
17. Praful Patel (53) NCP -2
18. Vinay Kore (37) JSP 0
19. Sushilkumar Shinde (66) INC 0
20. Balasaheb Vikhe-Patil (76) INC 0
21. Manohar Joshi (71) SS 0
22. Vijaysingh Mohite Patil (64) NCP 0
23. Vinod Tawde (45) BJP 0
24. Supriya Sule (39) NCP +1
25. N D Patil (82) PWP Reentry

Party Code

BJP – Bharatiya Janata Party

INC – Indian National Congress

IND – Independent

JSS – Jana Surajya Shakti

MNS – Maharashtra Navanirman Sena

NCP – Nationalist Congress Party

PWP – Peasants & Workers Party (Shetkari Kamgar Paksha)

RPI – Republican Party of India (any faction)

SS – Shiv Sena

Movement on the MahaPol ladder –
0 : Zero indicates that there has been no change in the ranking over the previous month.
+X : Plus indicates improvement in ranking over last month and ‘x’ indicates how many ranks he/ she has moved upwards.
-X : Minus indicates degradation in ranking over last month and ‘x’ indicates how many ranks he/ she has moved downwards.

To understand the methodology used for the ranking click here.

The figure in bracket indicates the age of the politician.

Analysis

  • In the run up to the elections, there is no change in the top ten hall of fame.
  • Raju Shetty has lost his clout and hence has been thrown out of the top25 list pushing Supriya Sule up by one step.
  • N D Patil of PWP has made a reentry into this list after a gap of 5 months!
  • Look out for a major shake up once the election results are announced.

MahaPol can be directly contacted on mahapol25@gmail.com

LinkWithin

Blog Widget by LinkWithin