Wednesday, September 14, 2011

अण्णांचे लग्न झाले असते तर?


अण्णांचे लग्न झाले असते तर............
आज जे आंदोलन चालु आहे ते झाले नसते ...

समस्त पुरषांसारखे अण्णांनाही हे ऐकावे लागले असते.....

...
कोठे निघालात?
आता हे कशाला?
एकट्याला उपोशण करायची काय गरज आहे का आता?
त्या केजरिवालच्या नादाला लागू नका
ती छोटे केस वाली कोण असते हो तुम्च्या बाजुला?
वाण्याचे बिल द्या आधी ..निघाले लोकपाल बिल मागायला...
तुम्हाला ना घरच्यान्चे काहिच नाही..निघाले लश्क्रराच्या भाकर्या भाजायला...

आणि सर्वात शेवटी...
येतान बंन्ड्यासाठी टोप्या आणा....

No comments:

Post a Comment